indo myanmar border

म्यानमारमध्ये जाऊन भारतीय जवानांनी घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

भारतीय सैन्यानं असं काम केलंय ज्यामुळं सर्व भारतीयांचा उर अभिमानानं भरून आलाय. जवानांनी पहिल्यांदा देशाबाहेर जावून मोठी कारवाई केलीय. म्यानमारच्या सैन्यासोबत संयुक्त कारवाई करत दशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि मणिपूर हल्ल्याचा बदला घेतला.

Jun 9, 2015, 08:09 PM IST