india vs west indies 0

भारत वि. वेस्ट इंडिज शेवटची वनडे, भारतासाठी विजय आवश्यक

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना सबिना पार्क ग्राउंडवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यांत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला सिरीज आपल्या नावे करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. तर वेस्ट इंडिज सिरीजला ड्रॉ करण्यासाठी मैदानात उतरेल.

Jul 6, 2017, 10:07 AM IST