importance

दिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...

अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.

Feb 15, 2017, 11:03 PM IST

आज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?

आज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?

Sep 28, 2016, 07:59 PM IST

एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!

एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.

Sep 28, 2016, 07:00 PM IST

दुष्काळानं शिकवलं पाण्याचं महत्त्व

दुष्काळानं शिकवलं पाण्याचं महत्त्व

May 28, 2016, 08:12 PM IST

सुरेश प्रभूंच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्य

सुरेश प्रभूंच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्य

Feb 25, 2016, 05:40 PM IST

सोमवती अमावास्येला या गोष्टींचे आहे महत्व

मुंबई : ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. 

Feb 8, 2016, 03:59 PM IST

कढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.

Dec 13, 2015, 10:50 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप मित्रपक्षांना खुश करणार?

राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात भाजपच्या कोट्यातल्या मंत्र्यांची नाव निश्चित झाल्याचं पुढे येतं. याशिवाय घटक पक्षांना काय काय मिळणार याविषयीही सविस्तर चर्चा झाली.

Nov 24, 2015, 09:58 AM IST

लक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय?

 लक्ष्मी पूजनातील काही महत्वाच्या गोष्टी प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या आहेत. दिवाळीचा दुसरा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा असतो, लक्ष्मी अलक्ष्मीचं महत्व काय असतं सांगतायत दा.कृ.सोमण.

Nov 8, 2015, 06:08 PM IST

१२ अंक आणि भारतात महत्त्व

१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक. मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

Apr 24, 2015, 01:08 PM IST

धनत्रयोदशीचं महत्त्वं...

धनत्रयोदशीचं महत्त्वं...

Oct 21, 2014, 10:18 PM IST

नव्याच्या गुढीला 'कडुनिंबा'ची माळ!

सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात.

Apr 10, 2013, 09:09 AM IST

जाणून घ्या रंगांची महती...

रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर.

Jan 3, 2013, 08:23 AM IST