her

लग्नानंतर 'या' अभिनेत्रीचा कलाविश्वातून काढता पाय

नृत्यकौशल्यामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. 

Jun 5, 2019, 12:53 PM IST

साईचरणी सोडून गेलेल्या बाळासाठी 'ती' आई परतली आणि....

प्रेमप्रकरणातून दिलेला एका मुलीला जन्म... 

Jun 4, 2019, 09:55 AM IST

न्यासाविषयी प्रश्न विचारताच काजोलचा नाराजीचा सूर

न्यासा ही तुलनेने माध्यमांसमोर कमीच येते.

Apr 23, 2019, 03:47 PM IST

डॉ. अंजलीने केले पक्षांसाठी पाणी ठेवायचे आवाहन

झी युवावरील अंजली ही मालिका एक तरुण आणि हुशार डॉक्टर अंजली आणि तिच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाभोवती फिरते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली डॉ. अंजली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर जशी छोट्या पडद्यावर पेशंट्सची काळजी करते तशीच ती खऱ्या आयुष्यात देखील माणसांची आणि पशुपक्षांची काळजी करते. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांची लाही लाही होत असताना पशुपक्षांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही.

Apr 17, 2018, 03:19 PM IST

रडणाऱ्या बाळाला शांत करणारा विठू (व्हिडिओ)

हल्ली सोशल मीडियावर प्राण्यांचे फार व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 31, 2018, 09:05 PM IST

तब्बू पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर भडकली?

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पत्रकारांच्या एका प्रश्नावर कायम संतापते. 

Jan 24, 2018, 09:37 PM IST

ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा

लिंग बदलून भावाला बांधली राखी; अनोखे रक्षाबंधन

Aug 7, 2017, 08:37 PM IST

पाहा सोनाक्षीने 'बुब्स'ना (ब्रेस्ट) काय नाव ठेवलंय...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बिनधास्त अंदाज सर्वांनाच माहित आहे.

May 14, 2016, 06:20 PM IST

पाहा मुलींचं मन जिंकण किती सोप असतं

मुलींचं मन जिंकणं तसं सोप नसतं, आणि तसं पाहिलं तर कठीणही नाही.

Apr 26, 2016, 12:00 PM IST

मरणानेही त्याची सुटका केली नाही...

फक्त ५ हजारांसाठी या महिलेने..

Feb 18, 2016, 10:33 PM IST

गोपीनाथ मुंडेंवरील 'संघर्षयात्रा' चित्रपटाला पंकजांचा विरोध

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयात्रा' चित्रपटाला मुंडेंची कन्या, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. मुंडे कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय चित्रपटाची निर्मिती केल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे.

Dec 21, 2015, 06:41 PM IST

लग्नाआधीच डेंग्यूने तिची केली अखेर...

 तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.

Nov 27, 2014, 07:30 PM IST