government biggest decision

बेरोजगारांचं नशीब फळफळणार, महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा निर्णय

दिवसेंदिवस बेरोजगारीमुळे वाढत आहे. मात्र, बेरोजगार व्यक्तींचा व त्यांच्या कुटुंबियांचा मानसिक छळ, कुटुंबाची उपासमार होत आहे. उपजीविकेसाठी शैक्षणिक पात्रता, शारीरिक क्षमता असूनही कमी क्षमतेचे काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेक तरुण गैर मार्गाकडे वळत आहेत.

Apr 28, 2022, 06:01 PM IST