food waste

अबब!!! भारतात प्रत्येक व्यक्ती ५० किलो अन्नाची नासाडी करतेय

भारतात दरवर्षी लाखो टन अन्न वाया 

Mar 5, 2021, 07:00 PM IST

अन्नाची नासाडी हा गुन्हा ठरणार?

देशभरात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न-समारंभ पार पडतात. दरवर्षी अशा समारंभात ५८ हजार कोटी अन्नधान्याची नासाडी होतेय. एकीकडे गरिब जनतेला एकवेळचं अन्न मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्नाची अशा प्रकारे होणारी नासाडी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणूनच, आता हा सामाजिक गुन्हा ठरण्याची शक्यता आहे.

Jun 7, 2012, 09:30 PM IST