electricity gone

देशाच्या आर्थिक राजधानीचा 40 टक्के भाग आज अंधारात

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा जवळपास 40 टक्के भाग आज अंधारात बुडालाय. टाटाच्या ट्रॉम्बे इथल्या 500 मेगावॅटच्या युनिट नंबर पाचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबईतील बहुतांश भागात वीज गायब झालीय. सकाळी पावणे दहा वाजल्यापासून हा वीजपुरवठा खंडित झालाय. 

Sep 2, 2014, 08:57 PM IST