ee marathis

हरवलेल्या परिवाराला लागलेलं ग्रहण कसं दूर करेल रमा?

 वैविध्यपूर्ण मालिका सादर करून झी मराठी या वाहिनीने महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ग्रहण या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्याच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलेआहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांचा पसंतीस पडला.

Apr 12, 2018, 01:31 PM IST