dilkhulas samwad

विकासकामांमध्ये शिवसेनेनं राजकारण करू नये - कपिल पाटील

  केंद्रात , राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही  शिवसेना आणि  भाजपाची युती आहे. मात्र, आपापसातील हेवेदाव्यांमुळे आणि शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कल्याण डोंबिवली शहरांतील विकासकामाला खीळ बसत आहे.. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही शिवसेनेला साद घालत आहोत..शिवसेना आणि भाजप दोन्हींही  पक्षांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे मत भिवंडी लोकसभा संघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. आम्ही सेनेला साद  घातली असून त्यांनी " ओ " द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Oct 8, 2017, 09:25 PM IST