cyber law

राज्य सायबर सुरक्षा धोरण येत्या ऑगस्टमध्ये ??

 राज्यात सायबर गुन्हांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी पुरेसा कायदा अस्तित्वात नाही. तसंच याबाबत गुन्हे नोंदवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमांचा आधार घेतला जातो. तेव्हा यासाठी सर्वसमावेशक सुरक्षा धोरण आणण्याचा राज्यात प्रयत्न होत असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत असे धोरण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती झी मीडिया सूत्रांकडून मिळाली आहे. 

May 15, 2017, 07:26 PM IST

'कॅशलेस' होण्यासाठी कठोर सायबर कायद्यांची गरज...

'कॅशलेस' होण्यासाठी कठोर सायबर कायद्यांची गरज... 

Dec 28, 2016, 09:15 PM IST

'कॅशलेस' होण्यासाठी कठोर सायबर कायद्यांची गरज...

कॅशलेश व्यवहाराचा आग्रह केंद्र आणि राज्य सरकार धरतंय खरं... मात्र, सायबर क्राईम रोखण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारची काय तयारी आहे, यावर प्रकाश टाकणारा हा विशेष वृत्तांत...

Dec 28, 2016, 08:46 PM IST