chowgule group

खासगीकरणातून रत्नागिरीत आंग्रे पोर्ट

महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर रत्नागिरीपासून जवळच असलेल्या जयगड किल्ल्याच्या आडोशाला खासगीकरणातून आंग्रे पोर्ट उभारण्यात आले आहे. देशातील बहुदा हा पहिलाच खासगी करणाचा प्रयत्न आहे. या बंदराचे अक्षय तृतियेला उद्घाटन करण्यात आले.

Apr 25, 2012, 11:45 AM IST