bihari people

बिहारचे लोकंच बिहारला बदनाम करतात - नितीश कुमार

बिहार बोर्डाचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमारने म्हटलं आहे की, चोरी थांबवल्यामुळे असा निकाल लागला आहे. टॉपर स्कॅमला फेटाळत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, बिहारमध्ये शिक्षणात सुधार आणण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये तो सुधारु.

Jun 5, 2017, 02:13 PM IST