bharat jadhav kolhapur

Bharat Jadhav नं सोडली मुंबई? 'सपनो का शहर' सोडण्यामागचं खरं कारण समोर

Bharat Jadhav Moved to Kolhapur : भरत जाधवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या भरतचं बालपण हे मुंबईत झालं त्यानं इतका मोठा निर्णय घेण्याचं नक्की कारण काय आहे? असा सवाल हा प्रत्येकालाच आला आहे. 

May 6, 2023, 10:48 AM IST