aurstralia

कोहली अपयशी, भारताचा १३५ धावात खुर्दा

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचा खराब फॉर्म कायम आहे. तसेच त्याला भाग्यही साथ देताना दिसत नाही. दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताचा डाव १३५ धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलिया अ संघाला यश मिळाले आहे. 

Jul 29, 2015, 09:32 PM IST