aurangabad municipal election

भाजपचे आश्वासन खोटे, सत्तेत असूनही औरंगाबादकरांचे मेगाहाल!

औरंगाबाद महापालिकेत भाजपचाच महापौर आहे. राज्यातही त्यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा औरंगाबादकरांची कधी वीज बंद होतेय तर कधी पाणी, आता 24 तासांच औरंगाबादकरांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. 

Feb 9, 2017, 05:24 PM IST