auragabad garbage issue

औरंगाबाद कचरा प्रश्न : महापालिकेचं पथक आणि पोलिसांना नागरीकांनी पिटाळले

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न चांगलाच पेटल्याचे चित्र आहे. आता अपेवाडीत पोलीस आणि महापालिकेचा पथक कचरा टाकण्यासाठी जगा पाहायला गेला असताना नागरिकांनी पोलिसांनाच पिटाळून लावले.

Mar 7, 2018, 12:47 PM IST