ashok chavan

Mumbai Soniya Bhuvan PT2M2S

मुंबई । सोनिया भुवन यांनी परत आणले राष्ट्रवादीच्या आमदारांना

अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली.

Nov 25, 2019, 03:20 PM IST
Mumbai NCP Leader Escape From Delhi PT3M38S

मुंबई । राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?

राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?

Nov 25, 2019, 03:15 PM IST

राष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा  संपर्क शरद पवारांशी कसा झाला ? 

Nov 25, 2019, 03:01 PM IST

शिवसेना-काँग्रेसने आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. तरीही शिवसेना-काँग्रेसने धोका होऊ नये म्हणून हॉटेलमधून पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.

Nov 25, 2019, 02:16 PM IST

महाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे. 

Nov 25, 2019, 12:58 PM IST

फडणवीस सरकारला अजित पवारांनी का दिला पाठिंबा?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.  

Nov 25, 2019, 11:51 AM IST

अजित पवार यांचे छगन भुजबळ यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न

अजित पवार यांना समजावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरुच आहेत.  

Nov 25, 2019, 10:46 AM IST

संजय राऊत यांचे सद्यस्थितीतल्या राजकारणावर नवे ट्विट

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सद्यस्थितीतल्या राजकारणावर ट्विट करत आजही भाष्य केले आहे. इतिहास हा भूतकाळातील राजकारण आहे आणि राजकारण हे आजचा इतिहास आहे, असं ट्विट राऊत यांनी केले आहे.

Nov 25, 2019, 09:51 AM IST
BJP has five options for establishing a government PT2M54S

मुंबई । सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पाच पर्याय

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहे. भाजपने सरकार स्थापन केले असले तरी बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे अनेक पर्यायाच्या शोधात भाजप आहे. त्यात त्यांना यश येणार का, याची उत्सुकता आहे.

Nov 25, 2019, 09:45 AM IST
Three NCP MLAs Step Back from Delhi, Ajit Pawar with only one MLA PT2M18S

नवी दिल्ली । राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून माघारी

राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे.

Nov 25, 2019, 09:40 AM IST
Shalinatai Patil criticized on Sharad Pawar PT2M28S

सातारा । शालिनीताई पाटील यांची शरद पवारांवर टीका

वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

Nov 25, 2019, 09:35 AM IST

अजित पवारांना अडीच वर्षे CM पद देण्यास शिवसेना तयार? - सूत्र

अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे.  

Nov 25, 2019, 09:17 AM IST
Saamana Editorial on Ajit Pawar and Devendra Fadnavis PT2M50S

मुंबई । अजित पवारांचे बंड फसले, सामनातून टीका

अजित पवारांचं बंड फसलंय. आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय असं सांगत सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका सामनाने केलीय.

Nov 25, 2019, 09:10 AM IST
maharashtra government formation supreme court will give decision shivsena ncp congress PT1M41S

नवी दिल्ली । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालाचा आज निर्णय

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालाची दारं ठोठावण्यात आली. ज्या धर्तीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास याबाबचा निर्णय सुनावला जाणार आहे. ज्यामुळे या टप्प्यावर तरी राज्यातील सत्तासंघर्ष निकाली निघून स्थिर सरकार स्थापन होतं का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Nov 25, 2019, 08:55 AM IST

शरद पवारांना समजले असेल, पाठीत खंजीर कसा खुपसतात ते? - शालिनीताई पाटील

 वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.  

Nov 25, 2019, 08:46 AM IST