anushka sharma virat kohali

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST