all india marathi sahitya sammelan

Yavatmal Vaishali Yede Speech At 92 Marathi Sahitya Sammelan PT5M10S

यवतमाळ । व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला - शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे

यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारला जाब विचारलाय. व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला, असे सांगत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी जोरदार टीका केली. आमच्यावर हात टाकला तर आम्ही तसेच उत्तर देतो, असा इशाराही दिला.

Jan 11, 2019, 10:55 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार, मानधन वाद

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे. 

Nov 21, 2017, 11:32 PM IST