agents

रेल्वे आरक्षणाला दलालांचा विळखा

उन्हाळ्याची सुट्टी आली आणि लोक आपल्या गावाचा तयारीला लागतात..पण गावाला जाण्यासाठी लागणारं रेल्वे तिकीट त्यांना मिळत नाही. नेमकं असं काय होतं की, रेल्वे काउंटरवरील तिकीट संपतात? असं काय होतं कि, प्रत्येक तिकीट वेटींग निघतं?

Apr 18, 2012, 11:39 PM IST