5 grampanchayat

राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती डिजिटल ग्रामपंचायती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामाठी तालुक्यातील खसाळा आणि तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण भागातील विहिर गाव अशा पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

May 1, 2016, 11:18 PM IST

राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती डिजिटल ग्रामपंचायती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामाठी तालुक्यातील खसाळा आणि तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण भागातील विहिर गाव अशा पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

May 1, 2016, 11:18 PM IST