38 cities

मुंबई-पुण्यासह देशातील ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर

नेपाळमधील भूकंपानं हजारो नागरिकांचे बळी घेतलेले असतानाच भारतातील मुंबई-पुण्यासहित ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर आहे. केंद्र सरकारनं आता त्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार ६० टक्के भूभागावर विनाशाची टांगती तलवार लटकत आहे. 

Apr 28, 2015, 11:44 AM IST