300 families moved in jungle

पुनर्वसन पॅकेज न मिळाल्यानं गावकऱ्यांनी जंगलात हलवलं बिऱ्हाड

जिल्ह्यातल्या तीनशेच्यावर गावकऱ्यांनी जंगलातच आपलं बिऱ्हाड थाटलंय. नवेगाव राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या चार गावातल्या तब्बल तीनशेच्यावर गावकऱ्यांनी बिऱ्हाड थेट जंगलात हलवलंय. 

Jun 15, 2015, 09:57 PM IST