2 दिवस

भारताचे 2 दिवसात 3 मिसाईल परीक्षण, पाकिस्तानची उडाली झोप

उरी हल्ल्यानंतर भारताने दोन दिवसात तीन वेळा मिसाईल परीक्षण केलं आहे. पाकिस्तानला भारताने इशारा दिला आहे की, जर पाकिस्तान त्यांच्या कारवाया सुरुच ठेवेल तर मग त्यांना जगाच्या नकाशातून गायब करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पाकिस्तान देखील भारताच्या या परीक्षणानंतर धास्तावला आहे.

Sep 21, 2016, 09:04 PM IST