000 employees

अर्थव्यवस्थेला मजबूत करताहेत IT कंपन्या; Infosys करणार 55,000 कर्मचाऱ्यांची भरती

it companies in india : कोरोना काळातही भारतीय आयटी कंपन्यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे म्हणणे आहे की चालू आर्थिक वर्षात 55,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल.

Jan 13, 2022, 10:59 AM IST

Jobs in Paytm | पेटीएम करणार 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती; 35 हजार रुपयांपर्यंत मासिक मानधन

जर कोरोनामुळे तुमची नोकरी गेली असेल, तर आणि तुम्ही नवीन जॉबच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. देशातील दिग्गज डिजिटल पेमेंट कंपनी Paytm 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

Aug 2, 2021, 08:11 AM IST

एस टी मधील २७००० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती लागू करा

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

Jun 26, 2020, 03:20 PM IST