२० टक्के

मुंबईत २० टक्के पाणी कपात

पावसानं पाठ फिरवल्यामुळं मुंबईवर पाणी कपातीचं संकट अधिक गडद झाले आहे. आता मुंबईत आज रात्रीपासून २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तर व्यापाऱ्यांसाठी ५० टक्के पाणीकपात लागू असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Aug 26, 2015, 03:43 PM IST