स्वच्छता भारत अभियान

स्वच्छता अभियान सुरु केले तेच विष पसरवत आहेत - राहुल गांधी

ज्या लोकांनी स्वच्छता भारत अभियान सुरु केला आहे तेच लोक समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत आहेत, थेट हल्लाबोल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत निशाणा साधलाय.

Nov 13, 2014, 04:51 PM IST