वीज गुल

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात वीज गुल

राज्यात सुरु असलेल्या अघोषित भारनियमनाचा फटका राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना यवतमाळ जिल्ह्यातल्या त्यांच्याच मतदारसंघात बसला. 

Sep 15, 2017, 10:27 PM IST

देशाच्या आर्थिक राजधानीचा 40 टक्के भाग आज अंधारात

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा जवळपास 40 टक्के भाग आज अंधारात बुडालाय. टाटाच्या ट्रॉम्बे इथल्या 500 मेगावॅटच्या युनिट नंबर पाचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबईतील बहुतांश भागात वीज गायब झालीय. सकाळी पावणे दहा वाजल्यापासून हा वीजपुरवठा खंडित झालाय. 

Sep 2, 2014, 08:57 PM IST

अखिलेशचा आदेश अन् 'पॉवर ब्लॅक आऊट'

देशात ‘पॉवर ब्लॅक आऊट’ का झालं… दोन दिवसांत पावर ग्रीडमध्ये बिघाडानंतर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ३१ जुलैला यामुळं अर्ध्याहून अधिक भारताची बत्ती गूल झाली होती. तर ४० जुलैला आठ राज्यांत या संकटानं जनता हवालदिल झाली होती.

Aug 1, 2012, 11:31 PM IST

६०कोटी जनता अंधारात, ५०० ट्रेन ठप्प

उत्तर भारतात पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ६० कोटी जनता अंधारात आहे तर जवळपास ५०० रेल्वे गाड्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नॉर्दन ग्रीडचा फटका दिल्ली मेट्रोलाही बसला आहे. मेट्रोसेवा ठप्प झाली आहे.

Jul 31, 2012, 03:11 PM IST