वसई विरार पाणी प्रश्न

भूजल पातळी खालावल्यानं वसई-विरारमध्ये पाणी प्रश्न पेटला, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा

दरवर्षी प्रमाणाने यंदाही वसई-विरार महापालिकेमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचला सामोरे जावं लागतंय. सूर्या पाणी प्रकल्पानंतही वसई विरारकरांना जलदिलासा मिळालेला नाही. 

Mar 22, 2024, 08:18 AM IST