रोड सेफ्टी

हेल्मेट न घातल्याने रोज इतक्या दुचाकीस्वारांचा होतोयं मृत्यू!

चारचाकी चालवताना सीटबेल्ट,  दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न होत असतात. हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असते. तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं.  अपघात झाल्यावर याच महत्त्व  दुचाकीस्वारांना कळत पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. यामूळे हेल्मेट न घातल्याने बळी पडलेल्यांची संख्या देशभरात वाढत चालली आहे. नुकतीच वाहतूक विभागातर्फे याची आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीतून तरी दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळायला हवे. 

Aug 14, 2017, 03:49 PM IST

सोनु, तुला हेल्मेटवर भरोसा नाय काय ?

 मनोरंजन म्हणून सुरुवात झालेल्या सोनु, तुला भरोसा नाय काय ? या गाण्याने  राज्याचे समाजप्रबोधनही केले.

Aug 5, 2017, 02:06 PM IST