रानभाजी

श्रावणात रानभाज्या खाताय, सावधान! बेतू शकतं जीवावर... नाशिकमधला धक्कादायक प्रकार

श्रावण आला की रानभाज्यांचा बहर येतो. रानावनातल्या पौष्टिक भाज्या म्हणून या भाज्या खाण्याला पसंती असते. मात्र याच रानभाज्या खाणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. नाशिकमध्ये रानभाज्यांमधून अनेकांना विषबाधा झालीय.

Jul 15, 2023, 06:52 PM IST

ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, 10 रोगांवर भारी

कंटोला किंवा कटुर्ले नावाने ओळखली जाणारी ही सर्वात शक्तिशाली भाजी मानली जाते. कारण त्यात मल्टीविटामिन, लोह आणि अनेक पौष्टिक घटक असतात. जाणून घेऊया कोणत्या आजारांमध्ये ती फायदेशीर असते.

Sep 26, 2022, 12:23 AM IST