राधा मोहन सिंग

केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा

शेतकरी आंदोलनं म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलंय. माध्यमांमध्ये झळकण्यासाठी आंदोलन सुरु असल्याचं सांगत त्यांनी शेतकरी संपाची खिल्ली उडवलीय.

Jun 3, 2018, 10:00 AM IST