भात खाण्याचे तोटे

दिवस-रात्र भात खाऊनही साऊथ इंडियन लोकांचं वजन वाढत नाही? भात बनवण्याची योग्य पद्धत, इंचभरही वजन वाढणार नाही

पांढरा तांदूळ शुद्ध असतो आणि त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. दक्षिण भारतीय तांदळामुळे लठ्ठपणा येत नाही कारण तो पॉलिश केलेला नसतो आणि भांड्यात शिजवला जातो.

Dec 11, 2023, 07:03 PM IST