भरधाव वाहनाने चिरडले

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव वाहनाने चिरडले

औरंगाबाद शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघाजणांना भरधाव वाहनाने चिरडले आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय.  

Sep 16, 2017, 09:09 AM IST