बोरीबंदर ते ठाणे

बोरीबंदर ते ठाणे | देशातल्या पहिल्या रेल्वे सेवेला १६४ वर्षं पूर्ण

मुंबईतल्या बोरीबंदर ते ठाणे या देशातल्या पहिल्या रेल्वे सेवेनं १६४ वर्षं पूर्ण केली आहेत. १६ एप्रिल १८५३ याच दिवशी मुंबई ते ठाणे ही देशातली पहिली रेल्वे धावली होती. ही रेल्वे आणि हा रेल्वे प्रवास आशिया खंडातला पहिला रेल्वे प्रवास ठरला होता. 

Apr 16, 2017, 03:19 PM IST