प्रथम फलंदाजी

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.

Mar 16, 2017, 10:10 AM IST