पाण्यावरून संघर्ष

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चांगलच पेटताना दिसतोय. जायकावाडीला गंगापूर धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नाशिकच्या हजारो शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय.

Oct 18, 2015, 09:00 PM IST