पंडरपूर वारी

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार तब्बल 5 हजार बसेस

 आषाढी यात्रेसाठी एसटी पाच हजार विशेष जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविक-प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्याचे आश्वासन एसटी महामंडलाने दिले आहे.    

Jul 12, 2024, 07:24 PM IST