नेतृत्व

Mumbai Pratap Sarnaik PT40S

मुंबई | उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार बनणार - प्रताप सरनाईक

मुंबई | उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार बनणार - प्रताप सरनाईक

Nov 22, 2019, 03:30 PM IST

IPL 2019 | राजस्थानची धुरा पुन्हा एकदा रहाणेकडे

राजस्थानने आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत.

May 4, 2019, 12:00 PM IST
Shivsena MP Shivajirao Adhalrao Patil Tribute To Goa CM Manohar Parikar PT2M30S

पर्रिकरांच्या रुपात आम्ही एक चांगलं नेतृत्व गमावलं - खासदार शिवाजी आढळराव पाटील

पर्रिकरांच्या रुपात आम्ही एक चांगलं नेतृत्व गमावलं - खासदार शिवाजी आढळराव पाटील

Mar 18, 2019, 05:30 PM IST

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर छाप

बाळासाहेबांच्या पाऊलावर पाऊल

Nov 26, 2018, 04:48 PM IST

कोल्हापूर | नाराज आमदारांचा सेना नेतृत्वाला इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 22, 2018, 01:50 PM IST

रोहित शर्मानं जिंकवली मॅच पण धोनीनं बनवलं खास रेकॉर्ड

मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या नाबाद ५६ रनच्या खेळीमुळे आयपीएलमध्ये मुंबईनं चेन्नईवर विजय मिळवला.

Apr 29, 2018, 05:28 PM IST

विराट कोहलीला धोनीची 'शिकवण', असं करावं नेतृत्व

आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीच्या वादळी खेळीमुळे चेन्नईचा विजय झाला.

Apr 26, 2018, 07:53 PM IST

अजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व पण...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.

Mar 26, 2018, 08:57 PM IST

अश्विनला सोडावे लागले कर्णधारपद, हे आहे कारण

देवधर ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत अ संघाला मोठा झटका बसलाय. भारत अ संघाचा कर्णधार आर. अश्विनला पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाहीये. 

Mar 1, 2018, 11:08 AM IST

राहुल गांधींचं नेतृत्व मतदारांनी पुन्हा नाकारलं

देशात नुकताच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं. ३ राज्यांमध्ये भाजप सरकार बनवणार आहे. मोदी-शहा यांच्या पुढे सगळेच नेते फ्लॉप ठरले. काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेला आणखी बळ मिळालं. 

Mar 11, 2017, 05:46 PM IST

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड

भारताचा आक्रमक कर्णधार, जागतीक दर्जाचा फलंदाज आणि सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने सलग आठ मालिकांमध्ये विजय मिळवत भारताला वर्ल्ड रेकॉर्ड जवळ नेलं आहे. इंग्लंडने एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सलग नऊ सिरीजमध्ये विजय मिळवला आहे. पण आतापर्यंत एकही भारतीय कर्णधार हे करू शकलेला नव्हता. पण विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी करून दाखवली आहे. 

Feb 13, 2017, 09:37 PM IST

विराट नाही तर धोनीच्या नेतृत्वात झाला भारताचा विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा रोमहर्षक विजय झाला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतानं ही मॅच फिरवली आणि सीरिजमध्ये कमबॅक केलं.

Jan 30, 2017, 05:25 PM IST