नाल्यात रसायन

नाल्यात विषारी रसायन टाकल्यानं 100 जणांना विषबाधा

उल्हासनगरमध्ये १००हून अधिक जणांना विषबाधा झालीय. आज सकाळी उल्हासनगरमधील वालधूनी नाल्यात केमिकल सोडल्यानं विषारी वायू निर्माण झाला आणि यामुळं यापरिसरात राहणाऱ्या स्थानिकांना विषबाधा झाली.

Nov 29, 2014, 12:22 PM IST