देशाची प्रगती

पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत

देशात पशु पालन व्यवसायाला महत्व असून या पशुपालनाला उभारी दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. जल, जमीन, जंगल आणि जनावरं हे एक दुस-याला पूरक असून याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं डॉ. भागवत यांनी सांगितलंय. 

Apr 25, 2016, 11:15 PM IST

पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत

पशुपालनाला उभारी दिल्यास देशाची प्रगती - मोहन भागवत

Apr 25, 2016, 10:46 PM IST