दाभडी

'गावात कवडीचे काम केलं नाही, मोदी सोडून गेले फूकनाड'

मोदी यांनी पाच वर्षांपूवी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्‍यांशी 'चाय पे चर्चा' केली होती. पाच वर्षानंतर या गावातील शेतकर्‍यांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का?  

Apr 5, 2019, 05:34 PM IST