ठाणे नवी मुंबई मार्ग

ठाणे-नवी मुंबई मार्गावर वाहनांना चार दिवस नो एंट्री

ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना आजपासून चार दिवसांसाठी ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. 

Dec 22, 2017, 08:36 AM IST