ट्रक अपघातात नऊ वारकरी ठार

ट्रक अपघातात नऊ वारकरी ठार

नीरा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला. या अपघातात नऊ वारकरी ठार झाले तर सातजण जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बारामतीतील कांबळेश्वर गावचे रहिवासी आहेत.

Jun 19, 2012, 08:53 AM IST