टोल बंदी

टोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी

राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे  टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

Dec 2, 2016, 04:50 PM IST

मुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे

राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Apr 10, 2015, 07:34 PM IST

पुण्यात गणेशोत्सवात 'टोल' विघ्न बंद

पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा लेझिमबरोबर वाजणा-या टोलचा आवाज ऐकू येणार नाही. कारण यावर बंदी घालण्यात आली आहे.

Aug 27, 2014, 12:44 PM IST