टीम इडियाची हार

सचिनचं शतक आणि भारताची हार !

सचिन तेंडुलकरने शतक केले की भारत मॅच हारतो असं एक अलिखित समीकरणच बनलं असल्याचं बऱ्याचजणांचं म्हणणं असतं. पण, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.

Mar 17, 2012, 03:37 PM IST