जेजे स्कूल ऑफ​ आर्किटेक्ट

मुंबईतील रेल्वेचे 22 ठिकाण धोकादायक, होणार बंदोबस्त

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची 22 धोकादायक रेल्वे ठिकाणं ही अपघात मुक्त करण्यासाठी `मुंबई रेल्वे विकास महामंडळ` (एमआरव्हीसी) आता काम करणार आहे. जोगेश्वरी-गोरेगाव, ठाणे-कळवा स्टेशनदरम्यान रूळ ओलांडताना दरवर्षी सुमारे ७७ प्रवासी अपघातात आपला जीव गमावतात.

May 18, 2014, 06:42 PM IST