जनजीवन कोलमडलं

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

Jun 18, 2013, 09:47 AM IST