चीनवर नजर

भारताची चीनवर नजर, अरुणाचलमध्ये हवाई दल होतंय मजबूत

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर चीनकडूनही धोका होऊ शकतो त्यामुळे लष्कर हे आक्रमक पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार करण्यास सुरुवात केली आहे.

Oct 2, 2016, 04:31 PM IST