गोदावरी पाटबंधारे विभाग

ओलिताखालच्या जमिनीवर तहानलेले शेतकरी!

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गोदावरी पाटबंधारे विभागानं सात धरणं बांधली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बारामाही कोरड्या पडलेल्या एकाच नदीवर तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन धरणं बांधण्यात आली आहेत.

May 20, 2012, 04:48 PM IST